"*त्रास करून घेतला तर कशाचाही त्रास होतो*..
*आनंदी राहिलं तर प्रत्येक क्षण आनंदी होतो*"
---------=
काय हा वैताग!
दुपारी लागल्या घामाच्या धारा
आता बरसती पाऊस धारा
जमणार आता चिखल सारा
ट्राफिकचा उडणार बोजवारा!
असे का त्रासतोस?
मिळालीय संधी पावसात भिजण्याची,
बघू या समुद्राचा सुंदर नजारा,
रिमझिम गिरे सावन म्हणत
चेहरा करू या हासरा!
अर्चना कुलकर्णी...
No comments:
Post a Comment