मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
सकाळचे दृश्य न्यारे
अन्नाकारित पक्षी घेतात भरारी
निघतात कामकरी
घेऊन सोबत न्याहारी!
********************-*--
मनात कल्लोळ विचारांचे
बंध त्यास भावभावनांचे
सुटले कधी ना कोडे विचारांचे
जीवन हे बंधन कोषाचे
अर्चना कुलकर्णी...
No comments:
Post a Comment