*शब्दरजनी साहित्य समूह, पुणे आयोजित भव्य राज्यस्तरीय चित्र चारोळी लेखन उपक्रम*
दि. २२/०३/२०२५
विषय:- " चित्र चारोळी "
शीर्षक:- *" दुःख "*
सांगू कसे कोणाला
दुःख माझ्या मनीचे?
नाही कौले, नाही झाडें
नाही चारा, घर बांधू कशाचे?
-----------
कशी आहेस तू राणी?
विचारी छोटी चिमणी
आले तुझ्या माहेरून
कामं करून गेलीस तू थकून!
अर्चना कुलकर्णी. नासिक
अंगणातील पारिजातक फुलांची
श्रीहरीचरणी अपर्ण केली ओंजळ
साजिरा गोजिरा दिसे श्रीहरी
अन् घरात पसरला प्रसन्न दरवळ..
*२ अखंडित कल्याणकारी चारोळी व विविध उपक्रम क्रमांक १९९*. दि.१/१२/२५
*विषय.पंढरीचा पांडुरंग*
*चारोळी क्रमांक १*
*पंढरीचा पांडुरंग*
सखा माझा पांडुरंग
सांगते त्यास सुख दुःख
तोच होऊनिया माय तात
देतसे मज उमंग आनंद!
*चारोळी क्रमांक २*
}
जागर लेखणीचा समूह
हा तिरंगा माझा...
दिमाखात लहरतो
हा तिरंगा माझा
सूर्याप्रमाणे तळपतो
ताठ मानेने उभा
No comments:
Post a Comment