आजकाल काय ऐकावे ते नवल . आज काय तर पाणीपुरी दिवस आहे म्हणे . असो . खाण्यासाठी जन्म आपुला . मला तर देवाने पृथ्वीवर विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायलाच पाठवले आहे. भरपूर खा आणि मस्त रहा हेच आपल्या जीवनाचे ब्रीद वाक्य आहे. आज सर्दी खोकला झालाय खूप म्हणून विचारच करत होते की पाणीपुरी करू या.. मग काय रगडा तयार केला.. गोड पाणी, तिखट पाणी.... पुऱ्या केल्या.. हुश्श...
झाली एकदाची तयारी... फोटो तर काढावाच ना, शास्त्र असते ते....
No comments:
Post a Comment