Thursday, 13 September 2012

कोळी

कोणत्याही नात्यामध्ये गुंतायच नसतं,,
नात्याला आपण गुंफायच असतं..!!
होवून कोळी जाळ आपणच विणायचं असतं,,
कोळ्या सारखच  मात्र मुक्त फिरायचं असतं..!
असं कधीतरी वाचलं होतं
पण खरच का कोळी मुक्त राहू शकतो ?
जाळे विणता विणता तेच घर म्हणू लागतो !
अन मग अवचित तुटता ,तो हि रडत असतो !

अर्चना ...

No comments:

Post a Comment