Friday, 27 March 2015

निरर्थक





डोळ्यातून ओघळणारे पाणी
ढगातून बरसणारे पाणी

दोन्ही सारखीच कामे करतात
डोळ्यातून पाणी वाहून गेल्यावर मन शांत होते

ढगातून पाणी बरसल्यावर
 आभाळ  निरभ्र होते

अवेळी येणारा पाऊस
अवेळी आलेले अश्रू
ते दोन्ही देखील निरर्थक !



अर्चना
२५/०३/२०१५



No comments:

Post a Comment