*"नातं" हे गरजेपुरतं असण्यापेक्षा नसलेलं कधीही चांगलं. कधी कधी आपली वाटणारी माणसं अशी असतात की आपलं आणि त्यांचं काहीही नातं नसतं तरीही ती आपली वाटतात. कामापुरती जवळ आलेले लोक नेहमीच स्वार्थी आणि घातकी असतात तर आपल्या सुखात सुख मानणारी माणसं खूप कमी असतात. एखादंच नातं असावं जिवाभावाने आपल्या सुखदुःखात सोबत असणारं आपल्या मनातील भावना, दुःख न सांगताओळखणारं हक्काचं आणि जिवाभावाचं नातं असावं...**.
आहेत किती अशी नाती?
त्यावरच ठरवी श्रीमंती!
No comments:
Post a Comment