मनात जे येते ते लिहिते त्यात कुठला प्रकार आहे ते हि मला माहित नाही
चार थेंब पावसाचे
पुरे मला फुलण्याला
हेच दिवस सुखाचे
देई बळ जगण्याला!
अर्चना कुलकर्णी
No comments:
Post a Comment