Tuesday, 20 November 2012

kasab

फाशी झाली क्रूरकर्म्याला
न्याय मिळाला बलिदानाला
जरी आनंद  होई जीवाला
काय करावे या मनाला ?
नाही तयार विश्वास ठेवायला !
 अचानक जाग कशी आली सरकारला
जो आला संपवण्या मुंबईला
त्याला अंधारातच का फाशी दिला ?
कोणी म्हणे आदेश दिला यमाला
घेवून ये तू हरामखोराला
अन डेंगू ने पछाडलेला
गेला आपसूक यमसदनाला !
अर्चना ......
21-11-2012

No comments:

Post a Comment