Friday, 24 February 2012

प्रिय सखीस ,

आज ची संध्याकाळ कलंडत आली

अन सखे मला तुझी आठवण आली !
काही चूक नसताना ,तू मला सोडून गेलीस ,
कारण सांगायच्या हि फंदात पडली नाहीस ,
जाताना अशी काही जखम दिलीस
पहिल्या अपयशाची तू निशाणी झालीस !
आज हि फिरताना वेडे मन आशेने पाहते

नजर हि कायम तुलाच खिडकीत शोधते !
आठवेल कधी तरी तुला हि सारे काही
पण कदाचित तेव्हा वेळच मिळणार नाही !
अर्चना ........

No comments:

Post a Comment